Popular

POPULAR

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

पुणे, दि.२१: महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल केले असून, माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाणार आहे. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अधिक…

Monsoon Session 2026 : काय आहे ‘मिशन 360’?

Parliament Monsoon Session 2026 : येत्या 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या मान्सून सत्रात मोदी सरकार पुन्हा एकदा 'संविधान (131 वे संशोधन) विधेयक 2026' म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी…

मार्च २०२७ पर्यंत एल निनोचा प्रभाव? NOAA चा मोठा इशारा

पुणे, दि.24 : अमेरिकेच्या नॅशनल ओशॅनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरच्या अहवालानुसार, सध्याचा एल निनो मार्च २०२७ पर्यंत कायम राहण्याची तब्बल ९७ टक्के शक्यता आहे.इतकेच…

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावी- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. 21 : गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करुन एकमेकांच्या समन्वयाने त्याला अंतिम स्वरुप द्यावे; अशी कार्यप्रणाली संपूर्ण राज्यात…

इंस्टाग्रामने लाँच केले नवीन चार फिचर

पुणे, दि. 17 : तुम्ही इंस्टाग्राम वापरताय तर तुम्हाला इंस्टाग्रामने लाँच केलेले हें नवीन चार फिचर माहिती असायलाच हवेत.इंस्टाग्रामने चार नवीन फिचर लाँच केले आहेत. त्यातील पहिलं म्हणजे तुम्हांला कोणत्याही रील किंवा पोस्टवर…

विद्यापीठांना रोजगार देणारे पदवीधर निर्माण करण्याचे राज्यपालांचे आवाहन

पुणे दि. १७- कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत बदल घडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना केवळ…

कर्जमाफीच्या यादीत नाव नाही म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ, दि. 27 : कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राजू बापुराव चुड्डुके असं या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचे वय 49…

भारत-अमेरिका व्यापार करारावरून राजधानीत तणाव; शेतकऱ्यांचा एल्गार

दिल्ली, दि. 21:दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटलं आहे. भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराविरोधात शेतकऱ्यांनी मोठा एल्गार पुकारला असून, राजधानीकडे जाणारे अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात…

शेतकऱ्यांना संकटकाळातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील-कृषी मंत्री दत्ता भरणे

पुणे, दि.२२: हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात होणाऱ्या प्रतिकूल परिणामामुळे शेतकरी अडचणीत आला आहे; शेतकऱ्यांना संकटकाळातून सहकार्य करुन बाहेर काढणे ही राज्य शासनाची जबाबदारी असून त्याप्रमाणे राज्यशासन काम करीत आहे, असे…

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ- प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील

बारामती, दि. 22 : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जंयतीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती कॅटलफिडस् प्रा. लि.च्यावतीने एमआयडीसी परिसरात बिरोबा मंदिर परिसरात वृक्ष लागवडीचा…